ठरवून काही कविता होत नाही..
खरंच..पटलय आता मनाला...
डोळ्यात पाणी दाटत...अश्रू सुसाट वाहतात...पण शब्द मात्र फुटत नाहीत..
पण ती असताना जमलच नाही कधी...
होतं कुणीतरी हक्काचं माझ्या...जिच्यासाठी कविता केली असती मी..
आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
कधी कधी वाटत..काही तरी मोठं...
nice dude
ReplyDelete