का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी....?सारं काही जवळ असुनही,दूर असल्याची जाणीव व्हावी.....?
आठवताहेत ते क्षण,जांच्यावर जगतेय अजुनपण,सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,खेचणारे असे हे क्षण
आठवतेय तो सारा पसारा,जो, पसरलाय सैरावैरा,त्यातूनच तुझा तो इशारा,तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!
एवढे सर्व असुनही,का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,मग स्वत:च बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,चुटकित सरून जावी,आणि शेवटी कायमची,आपली गाठभेट व्हावी.......!
आठवतेय तो सारा पसारा,जो, पसरलाय सैरावैरा,त्यातूनच तुझा तो इशारा,तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!
एवढे सर्व असुनही,का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,मग स्वत:च बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,चुटकित सरून जावी,आणि शेवटी कायमची,आपली गाठभेट व्हावी.......!